ब्रेकिंग

भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीचा खून.

नाशिक मधील कायदा व्यवस्था बिघडली. नागरिक मद्ये असुरक्षितता असुरक्षित.

 

भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीचा खून

-फुलेनगरातील घटना, – दोन संशयितांना अटक

प्रतिनिधी । नाशिक   जनमत  गेल्या दीड महिन्यामध्ये नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून जवळपास 15 च्या वर खून झालेले आहेत. धार्मिक शहर असलेले नाशिक शहर भाईगिरी व गुन्हेगारीकडे वळत असून नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र नाशिक मध्ये पसरलेले आहे काल पंचवटीतील फुलेनगर येथे

भावाला करणी केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या संशयातून भाऊ आणि त्याच्या मित्राने एकाचा विटाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २) पहाटे महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रतापनगर, फुलेनगर येथे उघडकीस आला. याप्र

 

पंचवटी पोलिसांनी चार तासांत दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली. संजय तुळशीराम सासे (४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रूपाली सासे तक्रारीनुसार, पती यांच्या

 

 

घराच्या

(बाबागिरीचा संशय

मयत सासे बाबागिरी करत असल्याची चर्चा आहे. त्याची चार महिलांसोबत ओळख असल्याची व त्याच्या गळ्यात चार माळा असल्याने तो बाबागिरी करत असावा. यातूनच खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.)

 

 

 

पाठीमागे म्हसोबा मंदिराकडे गेले होते. पहाटे दोनला घरामा कुणीतरी डोक्यात विटा मारू त्यांचा खून केला. संशयि विशाल क्षीरसागर याच्या भावान २९ एप्रिल २०२४ रोजी मृत्यू झा होता. भावाच्या खुणास कारणीभूत असल्याचा संशय असल्याच्यवरून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. फोन करून संशयीत  हा मंदिराच्या छतावर लपून बसला होता. पंचवटी पोलीस यांनी घटनास्थळावर जाऊन पाणी केली. अधिक तपास पंचवटीपोलीस करत आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे